कविवर्य कुसुमाग्रज, कविवर्य नारायण सुर्वे आणि बाबूराव बागूल या तीनही महान साहित्यिकांच्या ठायी दडलेल्या महामाणसाचा घेतलेला वेध म्हणजे हा ग्रंथ होय. त्यांचं साहित्य समजून घेत असतानाच ते जन्माला घालणारे महालेखकही समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
अभिप्राय
या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.