लेखक डॉ. जयंत पाटील
भाषा मराठी
पाने २३६
पुस्तकाचे स्वरूप Printed
प्रकाशक राजहंस प्रकाशन
वडलांचा आदेश शिरसावंद्य मानून, आयुष्यभर निष्काम कर्मयोग आचरीत आलेल्या जयंतराव पाटलांची ही जीवनकहाणी आहे.
कृषिक्षेत्रातले आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव उपयोगात आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश आणणा-या एका प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही गाथा आहे.
ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही अनुकरणीय अशी कथा आहे.
जयंतराव पाटलांसारखीच साधी, सरळ आणि तरीही समाधानाची समृध्दी मिळवून देणारी...